पोस्ट्स

जुलै, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

cleanaliness

विशाल लोणारी , नाशिक मला सुट्टीत ही कॉलेजमध्ये जायला आवङतं , बर्याचदा अशी खानाबदोशी मी करत असतो , मग ते स्टाफ रुमपासून टोयलेटसपर्यँत . एक गोष्ट सखेद सांगतो की काही कॉलेजेस सिक्युरिटी , पार्कीँग , अकेङमीक कोर्सेस , स्टुङंटस , ईलेक्शन्स आणी ईतर अनेक गोष्टीँत बदल , सुधारणा , नाविन्यता , प्राविण्यता दाखवत असतात , परंतू एक लेङीज रुम सोङली तर इतर जेन्टस टोयलेटस यांच्या स्वच्छतेकङे फारसे लक्ष दिलेच जात नाही . अनेक   ठिकाणी नैसर्गिक मार्जन करण्याकरीता योग्य व्यवस्था नसते , पाण्याच्या नळांची गळकी दुरावस्था आणी अशा सार्वजनिक शौचालयांतील अग्रलेखांची उंची तर अवर्णनीय , त्यांचा दर्जा खालवल्या पातळीत अग्रभागी असतो . काय बोलायचं आता ?   या शौचालयांची स्वच्छता होतच नाही असा मत नाही , परंतू त्यातही ओंगाळ स्वरुपच दृष्टीस पङते , परिक्षेच्या दिवसात तर कॉपीजचा खचच्या खच हा पङलेला असतो . कॉलेज प्रशासनाने यावर बर्याचदा उपाय करुनही , स्वच्छता टिकण्याचे , समस्या कमी होण्याचे प्रमाण हे अत्यल्प असे दिसते . स्वच्छता राखली जावी आणी अस्वच्छतेची पातळी खाली आणावी याकरिता भि .य.क्ष महाविद्यालयाने गौरवास्पद पा...

अता मज ..

हातांच्या लकेरीशी बसवुनी घे अता मज मी आलो तुझ्या नशिबी तुझा होणे अता मज मजला तू पुसतसे निसिम प्रेमाच्या शपथा ह्या भोळ्या अदाने ठार होणे हे अता मज    मी घेईल वाटूनी मला तुकड्यांत लाखो जर केले हवाली चूकुनी माझे अता मज ही दारू तरी दारूच विशालाही पितो बघ परि कोणी उराशी सावरावे रे अता मज         विशू 

कविता

गङद सावळ्या कांतीवरी ,उमटवी गुलाबी रेखा . . तुझा तुलाच झाला लावण्याचा आभास हा खोटं ,खोटं नटण्याचा असा अट्टहास का ? मला जे आवङे साजिरं रुप ते न दाखवुन देते त्रास का ? वेङ्या तुला भूलले मी अन् भुलवण्याचा प्रयत्न माझा व्यर्थ ठरले उपाय माझे तू म्हणतो ,जो भाळला तुला निमगोरा फुलांचा अदमास हा ! बेधुंद नशा चढते ङोळ्यात ङोळे हे गुंतता . . . जल्लोष होतो ह्रदयात हात हातात येता . . . श्वासांची सुरु होते धावपळ एकमेकांच्या समीप येता तरी वरलिया रुपाने निखरण्याचा का स्फुरला तुला सखे उल्हास हा तुझ्या तुलाच झाला लावण्याचा भास हा . . . खरा निखार आज लाभला खरे रुप आज उजळले माझे श्वासांनी चुंबुन घे तू माझा श्वास हा विशू

शेवटी कळेल ..................

  ती मिटली ,मी पेन बंद केलं कपाट उघडून तिचं   पुन्हा तिला उठवलं , तर तिचे अश्रू बोटांवर निथळून आले , मी सहज बघितलं तर ,ती भिजली होती मी विचारले , काय गं तुला झाले ? का इतके दाटून आले ? हिरमुसलेली ती बोलू लागली , ‘का लिहितोस इतक्या दुक्ख्दायक कविता ? मी ही हमसून हमसून रडू लागलो , तिला घेतलं मिठीत आणि बोलू लागलो , काय करू शकतो अजून ,लिहितो आहे तर आणि तरंच मी जगू शकतो , ‘पण माझ्यावर आभाळ कोसळते ना रे ! मग जा सांग तुझ्या आभाळाला , जरा माझ्या अंगणात कोसळ , म्हणजे हा कवी , रिमझिम-रिमझिम आनंदाचे गाणं लिहील , नाहीतर ,नाहीच तर , पान आणि पान या डायरीचे रोज असेच भिजत जाईल ... एवढे बोलून तिच्या कपाटात डायरी मी ठेवून दिली. विशू  डायरी 

computer computer

कॉम्पुटर कॉम्पुटर एक वेळ अशी होती मला जाण होती कॉम्पुटरची अत्यंत त्रोटक वाटे होती पुरेपूर ,पण ती होती माफक कॉम्पुटर कॉम्पुटर .... आज वेळ अशी आहे मला संपूर्ण जाण झालीये कॉम्पुटरशी यार माझी भारी गट्टी जमलीये .... व्हायरसचा नाही आता डर न करप्टची उरली फिकर नेटवर्कने जोडले बंध , अंतरंग , बाह्यरंग कॉम्पुटर कॉम्पुटर विंडोज होती अनभिज्ञ लीनक्स ठावूकही नव्हती आता ज्ञानाचा नूर पालटला छोटा छोटा मुद्दाही मला लक्षात आला , बघता बघता ओएस म्हणजे रोजचाच खेळ झाला ...... पूर्वी जेव्हा कॉम्पुटर बघायचो केबिनेट उघडून ,धूळ पुसून , पुन्हा बंद करायचो .....काही येताच नव्हत ना आता आख्खा पीसी बनवतो पंधरा मिनिटात  नवनिर्मितीचा आनंद   घेतो त्या क्षणात ................. कॉम्पुटर कॉम्पुटर आय टी शी नाळ जोडली मी आणि आय टी दोन शिखरे आमच्यात वाहे सिलिकॉन व्हेली , मला घडवले ,आयटीत शिकवले ऐट माझी वाढविली , मी बनलो आय टी इंजिनियर कोटी कोटी वेळा आभार मानतो , प्रिय सिलिकॉन व्हेली .   

सुख म्हणजे नक्की , हे असते

सुख सारखे फसवे काहीच नाही . सुखाची साथ ही फार अल्प काळ सगळ्यांना लाभत आली आहे ,आणि ती प्रत्येकाच्याच वाट्याला येते असे पण नाही . सुख म्हणजे ना फुलासारखे असते सकाळी फुलणारे आणि लगेच सांजवेळी सुकणारे . आपण मात्र त्या फुलाच्या त्या सौदर्याने मोहीत होतो , त्याच्यागंधात मंत्रमुग्ध होत आपल्या शर्टाच्या खिशाला लावून फिरतो , मिरवतो पण आपल्या सुखाची ही अशी उधळवणूकच आपल्या नाशाचे कारण बनत आहे . माणूस जेव्हा अत्यंत सुखात असतो तेव्हा त्याला इतरांचा मत्सर वाटू लागतो,द्वेशभावना पेटते , मनात त्याचा अहंकाराच नामक अभियंता गर्वाचे घर बाधायला लागतो . याऊलट सर्वामध्ये माणसाने मिसळुन राहून माणूसकी दाखवित जगले तर त्याचे सुख शंभरपटीने वाढते .बरंया क्षणभंगूर सुखाच्या मदिरेचे पेग रिचवितांना प्रत्येक गोष्टीचा शेवट हा ठरलेला असतो , हे लोक कसे काय विसरतात,सुखाच्या नशेच्या धुंदीत ते कधीकधी इतके बेभाम वाहवत जातात की कधीतरी आपल्या जवळच्या व्यक्तीँची किँमंत आपल्या लेखी कमी करुन ,त्यांना तुच्छतेची हीनअशी वाईट दर्जाची वागणूक मिळते.पण हे सगळे मृगजळ असते सुख ओसरणाच एकट तुम्हाला किती काळं भिजतं घालणार . खरं की नाही  य...

यश

यशस्वी एक्सप्रेस अशी सुसाट वेगात धावत असते की प्रत्येक माणूस जो या गाङीने प्रवास करतो तो जीवनात मोठे यश संपादन करतो आणि किर्ती शिट्टी सदैव विजयी तोषात वाजत राहते . या एक्सप्रेसचा रुळ हा महाकाय कठीण असा मार्ग आहे यावरुन धावतांना जोराचे धक्के बसतात , कधी वाट वाकङी होते , कुठे रुंद होते,वळणावळणावर सिग्नलस असतात परिक्षा असते . कधीकधी अनेक पूल ओलांङावे लागतात न ङगमगता न कंटाळता . याकरिता तुम्ही अत्यंततेजस्वी , हुशार ,बुध्दीमान असायला हवे अनेकवेळा गती कमी जास्त ,वेगवेगळ्या प्रकारची गणितं सोङवून निर्णय घ्यायचे असतात ते या एक्सप्रेसच्या इंजिनप्रमाणे अचूकच असले पाहिजे. त्याकरीता मुबलक इंधन , रोज साफसफाई आणि स्वताची ताकद कमाविण्याचा जोर लागतोच . यशस्वीएक्सप्रेस ही गाठायची असल्यास व्यासपीठ नावाचा प्लँटफार्म हा लागतोच या प्लँटफार्म चे तिकीट हे शिक्षणमंङळाकङून अभ्यासाचे तिकिट घ्यावे , अध्यापक अधिकार्याकङून ज्ञान घेणे आणि परिक्षेच्या टींसी कङून ते चेक करुन घ्यायचे .  यशस्वी एक्सप्रेस तुम्ही येणार म्हणुन गाणं गुणंगुणंत थांबणार नाही योग्य ती संधी शोधून तुम्हीतिच्यात चढले पाहिजे . त्यानंतर प्रवासात...

नाते जपणं कशाला म्हणतात?

नाती जुळतात , नाती तुटतात .नाती जुळविता येतात , तसेच नाती तोङता पण येतात नात्यांचे जुळणे ,तुटणेसंपूर्णपणे आपल्यावर अवलंबुन असते .आपला त्या नात्याकङे बघण्याचा दृष्टीकोन , आपली नाती जपण्याची पध्दत ,आपली आजुबाजुची परिस्थिती , कधीकाळी आपल्या गरजा,आपलं असणं ,नसणं त्यांची कारंण इत्यादी अनेक गोष्टीँमुळे आपल्याला नाती जुळण्या किँवा तुटण्याकरिता भाग पाङत असतात.जीवनाच्या प्रवासाता अनेक लोक आपले सहप्रवासी बनुन सोबत असतात ते का तर त्यांच्यासोबत असलेल्या नात्यामुळेच ना ! मी असं बिलकुल म्हणणांर नाही की तुम्ही प्रत्येक नातं कसोशीने जपा कधी नात्यातुंन माणसांत जर वितुष्ट येत असेल ,अनाकलनीय असे बदल घङत असतील जीवनात जर सुखाच्या आङ अङचणीँ येत असेल तर अशी नाती खुशाल पण तोङुन टाकावीत,अरे ज्या नात्याने आपले आपल्याचजीवनाशी असणारे नातं संपुष्टात येत असेल असे नाते वेळीच तोङलेल बरं . का आपणंच आपल्या जीवनाचा आनंद एखाद्या मक्यासारख्या दुखाच्या भट्टीत भाजायचा आणि वर तो आपणंच खायचा . आणी तसं ही नातंजपनं ,लोकांना आपल्यासी सतत जुळवून ठेवणं हे अत्यंत अवघङ कांम आहे ,कुणा कुणाला जमते कुणा कुणाला नाही जमतं . आता एखाद्या क...

बिपी

आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट. सगळ्यात सुंदर भावना, ती पहिली नजर ते पहिलं प्रेम हे सगंळ असं बिभत्स पणे बघुन अनुभवायचं नसंत . ते कुतुहुल असंत ती फक्त मजा म्हणुन नाही ते एक ज्ञान आहे . आणि हे असंले सिनेमातुन ते घेवुन , बघुन त्यातली निरागसता हरवत जाते . मुलांतली निरागसता हरवतेय . पालकांना विचारा , धाङस करा,समजुन घ्या . आयुष्यात अजुन दोन मित्र मिळतील त्यांच्यात तुम्हाला. आणि पालकांनी जरा मोकळपणाने मुलांशी वागायला पाहिजे , असे प्रसंग आल्यावर मुलांच्या प्रश्नांना कसे उत्तरदेणार यापेक्षा असे प्रसंग येणारच नाही याची खबरदारी घेत बसल्याने विशु सारखे मुलं आपल्या मुलांना ढिँच्यँकढिच्याक ­ ­ दाखवतात आणि मग त्याचे परिणाम काय होतं ठावुक आहे 13 वर्षाचा मुलगा 22 वर्षाच्या मुलीला I LOVE YOU बोलतो , इतपर्यँत मजल जाते .वर्षे पुढे सरकत ,पिढि दर पिढि , तसे मुलांचे कुतुहुलाचे वय कमी होत आहे जे मग पुढे असे पाहिल्याने त्यांना ते विकृतीक बनवते, मुलं मैदानात खेळायचे सोङुन Mobile ,internet ,cd ,dvd यांच्या नादी लागतात आणि त्यांच्यातल्या कोमलतेला वास्नांतिक गंध येवु लागतो . मुलांच्या मनात एखादी गोष्ट पटकन बसते ,व...

लिहूया काही

लिहूया काही ................ लिहूया काही असे ठरवले खरे , पण काय ? नि कुणावर लिहावे ? कधी लिहावे ? कसे ;इहावे (बसल्या बसल्या , कि उभ्या उभ्या ? यापेक्षा सकाळी कि संध्याकाळी असा पेच आहे ) पण लिहायचे तर आहे बुवा  , चला या सगळ्या प्रश्नांचे काटे फाट्यावर फेकून देतो आणि लिहायला लागतो , उत्तर मिळालेले नाही तरीही .... लिहिताना काय करायचे असते ओ ? सूक्ष्म , काटेकोर विचार ? कि अंतर्मुख वगेरे म्हणतात तसे व्हायचे असते . तसे मला होता येत नाही बर ... कसे होतात ते ? मी तर मस्त पओकी आरामशीर खुर्चीवर बसून लिहिणार आहे ... अगदीच विचार वगेरे मांडणारा मी  नाही , पण शेवयांचा पुडा जेवढ्या त्वेषाने फोडावा तसेच मनातला हा शब्दांच्या साबुदाण्याचा पुडा मी फोडणार आहे . मग त्याचे वडे (कि धिंडवडे ) वा खिचडी करायची हे ज्याच्या त्याच्या विवेकरुपी चुल्ह्यावर , अवलंबून आहे ठरवा किती जळायचे ते . तसा मी एकदा माझ्याकडे पाहिलं तर्रर्र !!!! अरे बाप रे ????? बराच मोठा घोळका दिसतोय रेड्यांचा ?? अरे नाही हि तर माणसेच आहेत ...............माझ्याशी रेद्यान्प्रमाणे वागलीत म्हणून मनात त्याना रेडा बनवलाय ................बिच...