पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

जेएनयूचं बरंच काही

जेएनयुचं बरंच काही जवाहरलाल नेहरु हे गौरवशाली परंपरा सांगणारे विद्यापीठ. देशभरातील विद्यार्थी इथून शिकून आयुष्याचे सोनं करुन घेण्यासाठी प्रचंड मेहनत, जिद्द ठेवत प्रवेशाची धडपड स्वीकारतात. मात्र, या जेएन विद्यापीठाच्या नावाला असा काळीमा लागावा, ही राजकीय, सामाजिक, शैक्षणिकही शोकांतीका म्हणावी लागेल. मुलांचे विचार, वागणे, निदर्शने अजिबात पटण्यासारखे नाही, परंतु त्याला आता चढू जाणारी राजकारण्यांची राजकीय ललिमा बघता हे प्रकरणही राजकीय षडयंत्र असल्याचे, सर्व पक्ष मिळून आता नवी भरड दळत असल्याचे आणि जनतेचे लक्ष रोहित वेमुला प्रकरणावरुन उडवून लावायचं असा हा कावा असल्याचा संशयाने बुद्धीला वेटोळे घातले आहे काँग्रेस सरकारने त्यांच्या काळात अनेक चुकीचे निर्णय घेतले. निवडणूक तोंडावर येण्यापूर्वी तर ते जास्तच बिथरले होते. काय करु आणि कसे करुन निवडणूक जिंकू या विचाराच्या पिशाच्चाने त्यांना झपाटून टाकले होते. हे झपाटलेपण इतके भयानक स्वरूपाचे होते की त्यामुळे काश्मीरी लोकांच्या अस्मिता ठेचल्या गेल्या. अफझल दहशतवादी होता त्याला फाशी दिली जायला हवी, यात काही गैर नव्हते हे कायद्याने जरी पूर्ण सत्य होते. प...