पोस्ट्स

जून, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

नाशिक आणि नागरिक

सिंहस्थ हा आलम हिंदु लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. हिंदू असल्याने माझ्यात पिढ़ीजात या कुंभमेळा विषयी आदर असलाच पाहिजे. तसे न दिसल्यास मी इतर धर्मीय लोकांचे गोडवे गातोय असे कदाचित लोक म्हणतील आणि एका हिंदूलाच त्रासही देतील. पण माझ्यासाठी मुद्दा हा केवळ श्रद्धेचा नाही. या महा उत्सव साजरा करण्यासाठी केली जाणाऱ्या तयारी, त्यात गोवलेल भ्रष्ट आचरण, राजकारण यांची चीड यावी अशी परिस्थिती उभी राहिली आहे हा आहे. याचा शोध हा घेतला जायला हवा आहे. सिंहस्थपुर्वीचे नाशिक आणि त्या नंतरचे नाशिक  यातला पर्यावरणीय समतोल कसा सांभाळला जाईल यावर खरे तर चर्चा घडायला हवी आहे. प्रस्तुत मुद्यांवर जागृत होण्याची गरज असताना काही लोक मात्र या गोष्टीला आडकाठी करताय अन त्यांच्या वागण्याचे समर्थन अनेक वेगवेगळी नावांनी केले जाते. अनेक ठोकताळ बांधत भलेबुरे आरोपांच्या बळच फडशी पाडले जाते. केवळ रागापायी माणूस मोठा न करता त्याचा धर्म जात पंथ याचे अफाटीकरण करून. हे असे घडवणाऱ्या शक्ती, राजकीय, आर्थिक फायद्यासाठी त्यांना पाठीशी घालणारा मीडिया, तसेच फायदा करुन घेणारे उद्योजक ही सगळी परिस्थिति अशी असताना याविरुद्ध एका पत्रक...

पावसाळा

चिंब पावसानी रान झालं आबादानी चिंब पावसानी रान झालं आबादानी ........ झाला एकदाचा पावसाळा सुरु. यंदाच्या वर्षी न चुकता ७ जुन पासून पावसाला सुरुवात झाल्यामुळे लहान-थोरांत आणि अर्थातच यंगस्टार्समध्ये आनंद पसरला आहे. तरुणाईचे आणि पावसाचे वेगळे असे नाते आहे. हे वयच असे असते ना मित्रांनो. पाऊस सुरु झाला की मन हर्षंभरीत होते, वाफाळलेला चहा, भजी यांच्यासोबत गारवाची गाणी अहाहा काय सुंदर मिलाफ घडून येतो.  पाऊस बरसात असला की चिंब भिजावेसे वाटते, जुन्या आठवणी जाग्या होतात, त्यांच्यात मन रमवावेसे वाटते. पाऊस सुरु झाला की जसं आभाळ भरून आलेले असते तसेच मग आपले मनही हळुवार वळण घेत मागे जाते, नोस्टेल्जीक व्हायला होते, अनेक सुखा-दुखाच्या आठवणींची रिमझीम मनात सुरु होते, मग पाण्यात होडी सोडणारे, पाणी-चिखल तुडवत जाणारे बालपण डोळ्यांसमोर तरळते, तर तिच्या वा त्याच्याशी झालेली पहिली नजरानजर, मारलेल्या गप्पा,बाईक राईड आणि मग तुटलेलं वा जुळलेलं नातं, फोन-कॉल्स, चाटींग, या सगळ्या आठवणींनी गहिवरून यायला होतं. तर असा खूप धमाल ऋतू म्हणजे पावसाळा. पावसाला सुरु होतो तेव्हा कॉलेज कॅम्पसही जरा फुलू लागलेले असतात. द...