पोस्ट्स

जून, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

नाशिक आणि नागरिक

सिंहस्थ हा आलम हिंदु लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. हिंदू असल्याने माझ्यात पिढ़ीजात या कुंभमेळा विषयी आदर असलाच पाहिजे. तसे न दिसल्यास मी इतर धर्मीय लोकांचे गोडवे गातोय असे कदाचित लोक म्हणतील आणि एका हिंदूलाच त्रासही देतील. पण माझ्यासाठी मुद्दा हा केवळ श्रद्धेचा नाही. या महा उत्सव साजरा करण्यासाठी केली जाणाऱ्या तयारी, त्यात गोवलेल भ्रष्ट आचरण, राजकारण यांची चीड यावी अशी परिस्थिती उभी राहिली आहे हा आहे. याचा शोध हा घेतला जायला हवा आहे. सिंहस्थपुर्वीचे नाशिक आणि त्या नंतरचे नाशिक  यातला पर्यावरणीय समतोल कसा सांभाळला जाईल यावर खरे तर चर्चा घडायला हवी आहे. प्रस्तुत मुद्यांवर जागृत होण्याची गरज असताना काही लोक मात्र या गोष्टीला आडकाठी करताय अन त्यांच्या वागण्याचे समर्थन अनेक वेगवेगळी नावांनी केले जाते. अनेक ठोकताळ बांधत भलेबुरे आरोपांच्या बळच फडशी पाडले जाते. केवळ रागापायी माणूस मोठा न करता त्याचा धर्म जात पंथ याचे अफाटीकरण करून. हे असे घडवणाऱ्या शक्ती, राजकीय, आर्थिक फायद्यासाठी त्यांना पाठीशी घालणारा मीडिया, तसेच फायदा करुन घेणारे उद्योजक ही सगळी परिस्थिति अशी असताना याविरुद्ध एका पत्रक...

पावसाळा

चिंब पावसानी रान झालं आबादानी चिंब पावसानी रान झालं आबादानी ........ झाला एकदाचा पावसाळा सुरु. यंदाच्या वर्षी न चुकता ७ जुन पासून पावसाला सुरुवात झाल्यामुळे लहान-थोरांत आणि अर्थातच यंगस्टार्समध्ये आनंद पसरला आहे. तरुणाईचे आणि पावसाचे वेगळे असे नाते आहे. हे वयच असे असते ना मित्रांनो. पाऊस सुरु झाला की मन हर्षंभरीत होते, वाफाळलेला चहा, भजी यांच्यासोबत गारवाची गाणी अहाहा काय सुंदर मिलाफ घडून येतो.  पाऊस बरसात असला की चिंब भिजावेसे वाटते, जुन्या आठवणी जाग्या होतात, त्यांच्यात मन रमवावेसे वाटते. पाऊस सुरु झाला की जसं आभाळ भरून आलेले असते तसेच मग आपले मनही हळुवार वळण घेत मागे जाते, नोस्टेल्जीक व्हायला होते, अनेक सुखा-दुखाच्या आठवणींची रिमझीम मनात सुरु होते, मग पाण्यात होडी सोडणारे, पाणी-चिखल तुडवत जाणारे बालपण डोळ्यांसमोर तरळते, तर तिच्या वा त्याच्याशी झालेली पहिली नजरानजर, मारलेल्या गप्पा,बाईक राईड आणि मग तुटलेलं वा जुळलेलं नातं, फोन-कॉल्स, चाटींग, या सगळ्या आठवणींनी गहिवरून यायला होतं. तर असा खूप धमाल ऋतू म्हणजे पावसाळा. पावसाला सुरु होतो तेव्हा कॉलेज कॅम्पसही जरा फुलू लागलेले असतात. द...