पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

महाराष्ट्र हरवला आहे?

इमेज
महाराष्ट्र हरवला आहे! अगदी सोप्प झाले होते सगळंच. जेव्हा तुम्ही एव्हरेस्ट सर केलात मग तरी इतर डोंगर-टेकड्या सर करायला फार ताकदीची, कष्टाची आणि वेळेची गरज नव्हती. १६ मे या दिवशी भारतात नवा इतिहास रचला गेला होता आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला होता. थोड्या ताकदीच्या घटक पक्षांसमवेत महायुतीची ताकद तयार झाली होती. भटक्या विमुक्त जाती, मुस्लीम, मध्यम कनिष्ठ जाती या सगळ्यांची मोठ बांधून मुंडे साहेबांनी महायुतीचे सोशल इंजिनियरिंग करून टाकले होते. परंतु आता त्यांच्या आकस्मिक अनुपस्थितीमुळे जो घाव जनतेला बसला होता त्यावर येत्या १५ तारखेला आघाडी सरकार बुडवून औपचारिक मलमपट्टी होणार होती. प्रचार १२ दिवस झाला काय अथवा दोन दिवस झाला काय, जनतेच्या मनात निकाल तयार होता. पण आधीच घोडेस्वार असलेल्या भाजपचे सरदार आता अधिकच हिंदाकाळू लागले. त्यांच्या अंगभर वीरश्री संचारली. मोदी आणि सहा ही जोडगोळ उठली आणि त्यांनी घटक पक्षांना बाहेरचा रस्ता दाखवला. एका मागोमाग एक गुऱ्हाळ लावून चर्चा दवडत शेवटी युती तोडलीच एकदाची. युतीसोबत महायुतीही तुटली. मिरर इफेक्ट होत आघाडीही तुटली. आणि आता पंच...

achhe din hai kya ?

मोदी सरकारची वाटचाल आणि जनमत  येत्या २६ तारखेला हायटेक प्रचार आणि प्रचंड जनमताने निवडून दिलेल्या भाजप किंबहुना मोदी सरकारला चार महिने पूर्ण होत आहे. या चार महिन्यांत अनेक निर्णय तात्काळ घेण्यात आलेत. मोदी यांनी भूतान, जपान नेपाळ आणि आता नियोजित अमेरिका देशांचे दौरे केले आणि त्यातून राजकारण न घडता मैत्री आणि करारच घडले. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी झिंग पिंग हे देखील भारताला भेटून गेले. परराष्ट्र धोरण हे अगदीच चाकोरीबाहेरचे असे आहे. अपारंपरिक आहे. यापूर्वी भारताने मोदी सरकारचा शंभर दिवसांचा लेखाजोखा बघितला आहे. हे शंभर दिवस आपण का मोजलेत ? इतर कधीही अशी तुलना करून न पाहणारा भारत देश आणि नागरिक यांनी अशी चाळणी का धरली. यामागेही एक इतिहास आहे, जगाच्या राजकारणात या शंभर दिवसांच्या इतिहासाची सुवर्णनोंद आहे. तो इतिहास काय आहे आणि एकूणच मोदी यांचा चार महिन्यातला प्रवास कसा घडला याचा संपूर्ण आढावा ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी नामदार गोपालकृष गोखले व्याख्यानमालेतून घेतला. गेल्या शनिवारी एच पी टी महाविद्यालात ते बोलत होते.  भटेवरा यांनी मोदींच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडताना सांगितल...