पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

जेएनयूचं बरंच काही

जेएनयुचं बरंच काही जवाहरलाल नेहरु हे गौरवशाली परंपरा सांगणारे विद्यापीठ. देशभरातील विद्यार्थी इथून शिकून आयुष्याचे सोनं करुन घेण्यासाठी प्रचंड मेहनत, जिद्द ठेवत प्रवेशाची धडपड स्वीकारतात. मात्र, या जेएन विद्यापीठाच्या नावाला असा काळीमा लागावा, ही राजकीय, सामाजिक, शैक्षणिकही शोकांतीका म्हणावी लागेल. मुलांचे विचार, वागणे, निदर्शने अजिबात पटण्यासारखे नाही, परंतु त्याला आता चढू जाणारी राजकारण्यांची राजकीय ललिमा बघता हे प्रकरणही राजकीय षडयंत्र असल्याचे, सर्व पक्ष मिळून आता नवी भरड दळत असल्याचे आणि जनतेचे लक्ष रोहित वेमुला प्रकरणावरुन उडवून लावायचं असा हा कावा असल्याचा संशयाने बुद्धीला वेटोळे घातले आहे काँग्रेस सरकारने त्यांच्या काळात अनेक चुकीचे निर्णय घेतले. निवडणूक तोंडावर येण्यापूर्वी तर ते जास्तच बिथरले होते. काय करु आणि कसे करुन निवडणूक जिंकू या विचाराच्या पिशाच्चाने त्यांना झपाटून टाकले होते. हे झपाटलेपण इतके भयानक स्वरूपाचे होते की त्यामुळे काश्मीरी लोकांच्या अस्मिता ठेचल्या गेल्या. अफझल दहशतवादी होता त्याला फाशी दिली जायला हवी, यात काही गैर नव्हते हे कायद्याने जरी पूर्ण सत्य होते. प...